मुंबई, 18 एप्रिल: लोकसंचलित साधन केंद्र जालना (Loksanchalit Sadhan Kendra – CMRC Jalna) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Loksanchalit Sadhan Kendra Jalna Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपजीविका सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Agro/ B.V.Sc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचा ज्ञान असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांनो, नाशिक महानगरपालिकेत 40,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज
इतका मिळणार पगार
उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - संबंधित पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये प्रतिमहिना पगार देण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 एप्रिल 2022
JOB TITLE | Loksanchalit Sadhan Kendra Jalna Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - एकूण जागा 07 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | उपजीविका सल्लागार (Livelihood Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Agro/ B.V.Sc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचा ज्ञान असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. |
इतका मिळणार पगार | निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये प्रतिमहिना पगार देण्यात येणार आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.