लखनऊ, 24 मे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतर राज्यांतून उ. प्रदेशात आलेल्या श्रमिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कंबर कसली आहे. परराज्यांतून परतलेल्या कामगारांच्या कौशल्यांची माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी प्रवासी आयोग निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात