जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

विराट कोहलीचा तो निर्णय धोनीने बदलला आणि सामन्याचं चित्र बदललं

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटच्या शतकानंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 250 धावाच करता आल्या. त्यानंतर गोलंदाजीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला.

जाहिरात
02
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियाला केवळ 251 धावांचे आव्हान दिल्यानंतरही भारताने 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जाहिरात
03
News18 Lokmat

आस्ट्रेलिया संघाला 250 धावांच्या आत रोखण्याचा दबाव भारतीय संघावर होता. यावेळी कर्णधार विराट कोहलीची एक चूक भारताला पराभवाकडे घेऊन गेली असती.

जाहिरात
04
News18 Lokmat

यावेळी मैदानात असलेल्या माजी 'कॅप्टन कूल'ने विराटला सल्ला दिल्ला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विराटने याची माहिती दिली.

जाहिरात
05
News18 Lokmat

विराट म्हणाला की, 46 वे षटक विजयला टाकण्यासाठी देण्याचा विचार करत होतो. याची चर्चा रोहित आणि धोनी यांच्याशी केली. त्यावेळी त्यांनी शमी आणि बुमराहला संधी देण्यास सांगितले.

जाहिरात
06
News18 Lokmat

त्यांचे म्हणणे होते की जर बुमराह आणि शमीने एक-दोन गडी बाद केल्यास सामना आपल्या हातात येईल. विराटने त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारताने सामना जिंकला.

जाहिरात
07
News18 Lokmat

बुमराहने 46 व्या षटकात कूल्टर नाईल आणि पेंट कमिन्स यांना बाद केले. या षटकात भारताला 2 विकेट मिळाल्या आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला.

जाहिरात
08
News18 Lokmat

सामन्याचे शेवटचे आणि निर्णायक षटक विजय शंकरला देण्यात आले. त्याने याआधी फक्त एकच षटक टाकले होते. अशा परिस्थितीत विजय शंकरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत या षटकात दोन गडी बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटच्या शतकानंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 250 धावाच करता आल्या. त्यानंतर गोलंदाजीच्या बळावर भारताने हा सामना जिंकला.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    ऑस्ट्रेलियाला केवळ 251 धावांचे आव्हान दिल्यानंतरही भारताने 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    आस्ट्रेलिया संघाला 250 धावांच्या आत रोखण्याचा दबाव भारतीय संघावर होता. यावेळी कर्णधार विराट कोहलीची एक चूक भारताला पराभवाकडे घेऊन गेली असती.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    यावेळी मैदानात असलेल्या माजी 'कॅप्टन कूल'ने विराटला सल्ला दिल्ला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विराटने याची माहिती दिली.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    विराट म्हणाला की, 46 वे षटक विजयला टाकण्यासाठी देण्याचा विचार करत होतो. याची चर्चा रोहित आणि धोनी यांच्याशी केली. त्यावेळी त्यांनी शमी आणि बुमराहला संधी देण्यास सांगितले.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    त्यांचे म्हणणे होते की जर बुमराह आणि शमीने एक-दोन गडी बाद केल्यास सामना आपल्या हातात येईल. विराटने त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारताने सामना जिंकला.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    बुमराहने 46 व्या षटकात कूल्टर नाईल आणि पेंट कमिन्स यांना बाद केले. या षटकात भारताला 2 विकेट मिळाल्या आणि विजयाचा मार्ग मोकळा झाला.

    MORE
    GALLERIES

  • 08 08

    विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला

    सामन्याचे शेवटचे आणि निर्णायक षटक विजय शंकरला देण्यात आले. त्याने याआधी फक्त एकच षटक टाकले होते. अशा परिस्थितीत विजय शंकरने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत या षटकात दोन गडी बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

    MORE
    GALLERIES