मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'आता या परिस्थितीला भाजपनं कसं सामोर जावं'; गिरीश बापट यांच्या आठवणीत फडणवीस भावूक

'आता या परिस्थितीला भाजपनं कसं सामोर जावं'; गिरीश बापट यांच्या आठवणीत फडणवीस भावूक

आता या परिस्थितीशी भाजपने कसं सामोर जावं, हा प्रश्न आहे असंही फडणवीस म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

एकीकडे राजकारणी दुसरीकडे शेतकरी असं व्यक्तिमत्व गिरीश बापट यांचं होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता या परिस्थितीशी भाजपने कसं सामोर जावं, हा प्रश्न आहे असंही फडणवीस म्हणाले. खासदार गिरीश बापटांच्या आठवणात फडणवीस भावूक होऊन नक्की काय म्हणाले? बघूया.....

First published:
top videos