advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर...; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य

AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर...; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य

भारत-पाकिस्तान विभाजनाचे बरेच फोटो तुम्ही पाहिले असतील. पण विभाजन झालं नसतं तर दृश्यं कसं असतं ते पाहा.

01
भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)

भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
02
1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झालं. (फोटो twitter/@mvdhav)

1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झालं. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
03
भारत पाकिस्तान वेगळे झाले नसते, तर काय झालं असतं, याचं दृश्य AI ने तयार केलं आहे. (फोटो twitter/@mvdhav)

भारत पाकिस्तान वेगळे झाले नसते, तर काय झालं असतं, याचं दृश्य AI ने तयार केलं आहे. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
04
विभाजनामुळे कित्येक लोकांना आपलं घरदार सोडावं लागलं. कित्येकांचा जीव गेला. जर विभाजन झालं नसतं. तर लोकांना आपली घरं सोडावी लागली नसती, ना लोकांचा जीव गेला असता. (फोटो twitter/@mvdhav)

विभाजनामुळे कित्येक लोकांना आपलं घरदार सोडावं लागलं. कित्येकांचा जीव गेला. जर विभाजन झालं नसतं. तर लोकांना आपली घरं सोडावी लागली नसती, ना लोकांचा जीव गेला असता. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
05
इंग्रजांनी जाता जाता फूट पाडली आणि भारताचे दोन भाग गेले. मुस्लिम समाज जास्त असलेला भाग पाकिस्तान बनवून इंग्रजांनी मोठी जखम दिली. पण जर दोन्ही देश एकत्र असते तर आज वेगळंच दृश्य असतं. (फोटो twitter/@mvdhav)

इंग्रजांनी जाता जाता फूट पाडली आणि भारताचे दोन भाग गेले. मुस्लिम समाज जास्त असलेला भाग पाकिस्तान बनवून इंग्रजांनी मोठी जखम दिली. पण जर दोन्ही देश एकत्र असते तर आज वेगळंच दृश्य असतं. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
06
फाळणीवेळी या दोन्ही देशांमध्ये क्षेत्रांसह संपत्तीचीही वाटणी झाली. यात अशी पर्यटन स्थळंही आहेत जी आत प्रसिद्ध आहेत. ही पर्यटन स्थळं पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. (फोटो twitter/@mvdhav)

फाळणीवेळी या दोन्ही देशांमध्ये क्षेत्रांसह संपत्तीचीही वाटणी झाली. यात अशी पर्यटन स्थळंही आहेत जी आत प्रसिद्ध आहेत. ही पर्यटन स्थळं पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
07
धर्माच्या आधारे विभाजनानंतर पाकिस्तानने कट्टर धार्मिकतेचा मार्ग निवडला. तर भारताना लोकशाहीचा. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे.

धर्माच्या आधारे विभाजनानंतर पाकिस्तानने कट्टर धार्मिकतेचा मार्ग निवडला. तर भारताना लोकशाहीचा. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे.

advertisement
08
विभाजनानंतर पाकिस्तानात राहणारे बहुतेक हिंदू भारतात आले. पण जे हिंदू पाकिस्तानात राहिले त्यांची अवस्था बेकार आहे. जर भारत-पाकिस्तान वेगळे झालेच नसते तर असं झालं असतं का? (फोटो twitter/@mvdhav)

विभाजनानंतर पाकिस्तानात राहणारे बहुतेक हिंदू भारतात आले. पण जे हिंदू पाकिस्तानात राहिले त्यांची अवस्था बेकार आहे. जर भारत-पाकिस्तान वेगळे झालेच नसते तर असं झालं असतं का? (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
09
भारत-पाकिस्तान फाळणीचे बरेच फोटो ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कुठही उपलब्ध असणं शक्य नाही. (फोटो twitter/@mvdhav)

भारत-पाकिस्तान फाळणीचे बरेच फोटो ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कुठही उपलब्ध असणं शक्य नाही. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
10
AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कदाचित भारत आणि पाकिस्तान एक असल्यावर होऊ शकलं असतं. असं अद्भुत दृश्य आपल्याला तेव्हाच पाहायला मिळालं असतं. (फोटो twitter/@mvdhav)

AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कदाचित भारत आणि पाकिस्तान एक असल्यावर होऊ शकलं असतं. असं अद्भुत दृश्य आपल्याला तेव्हाच पाहायला मिळालं असतं. (फोटो twitter/@mvdhav)

advertisement
11
AI मार्फत तयार करण्यात आलेले फोटो कुणाचीही कॉपी नसतात. इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हे क्रिएट केले जातात. (फोटो twitter/@mvdhav)

AI मार्फत तयार करण्यात आलेले फोटो कुणाचीही कॉपी नसतात. इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हे क्रिएट केले जातात. (फोटो twitter/@mvdhav)

  • FIRST PUBLISHED :
  • भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)
    11

    AI PHOTO - भारत-पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर...; शोधूनही पाहायला मिळणार नाही असं अद्भुत दृश्य

    भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)

    MORE
    GALLERIES