advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / Weird village : भारतातील असं गाव, जिथं चहापाणी नाही तर काठीने होतं पाहुण्यांचं स्वागत

Weird village : भारतातील असं गाव, जिथं चहापाणी नाही तर काठीने होतं पाहुण्यांचं स्वागत

या गावातील लोक घराबाहेर हातात काठी घेऊनच बसलेले असतात.

01
आपल्या घरी कुणीही पाहुणे आले की चहा-पाणी देऊन त्यांचं स्वागत होतं. पण भारतातील असं गाव जिथं पाहुण्यांचं स्वागत काठ्यांनी होतं.

आपल्या घरी कुणीही पाहुणे आले की चहा-पाणी देऊन त्यांचं स्वागत होतं. पण भारतातील असं गाव जिथं पाहुण्यांचं स्वागत काठ्यांनी होतं.

advertisement
02
आता काठ्यांनी स्वागत म्हणजे पाहुण्यांना काठ्यांचा मार दिला जातो असं नव्हे तर इथं तुम्हाला प्रत्येक जण घराच्या दारात काठी घेऊन बसलेला दिसेल. काठीशिवाय कुणी घराबाहेरही पडत नाही.

आता काठ्यांनी स्वागत म्हणजे पाहुण्यांना काठ्यांचा मार दिला जातो असं नव्हे तर इथं तुम्हाला प्रत्येक जण घराच्या दारात काठी घेऊन बसलेला दिसेल. काठीशिवाय कुणी घराबाहेरही पडत नाही.

advertisement
03
प्रत्येक जण काठी घेऊन फिरण्यास एक कारण आहे. ते म्हणजे या गावात असलेली कुत्र्यांची दहशत. माणूस घरातून बाहेर पडला की कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांचा कुत्र्यांनी बळी घेतला आहे. त्यामुळे येथील लोक भयभीत झाले आहेत.

प्रत्येक जण काठी घेऊन फिरण्यास एक कारण आहे. ते म्हणजे या गावात असलेली कुत्र्यांची दहशत. माणूस घरातून बाहेर पडला की कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांचा कुत्र्यांनी बळी घेतला आहे. त्यामुळे येथील लोक भयभीत झाले आहेत.

advertisement
04
कुत्र्याची दहशत इतकी आहे की लोक एकटे नाही तर गटानेच बाहेर पडता. आजपर्यंत त्या कुत्र्याला ग्रामस्थ पकडू शकले नाहीत.

कुत्र्याची दहशत इतकी आहे की लोक एकटे नाही तर गटानेच बाहेर पडता. आजपर्यंत त्या कुत्र्याला ग्रामस्थ पकडू शकले नाहीत.

advertisement
05
आता हे गाव आहे कुठे तर बिहारच्या जमुई जिल्ह्यातील जोगाझिंगोई हे गाव. जिथं लोक हातात काठी घेऊन पाळत ठेवतात.

आता हे गाव आहे कुठे तर बिहारच्या जमुई जिल्ह्यातील जोगाझिंगोई हे गाव. जिथं लोक हातात काठी घेऊन पाळत ठेवतात.

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्या घरी कुणीही पाहुणे आले की चहा-पाणी देऊन त्यांचं स्वागत होतं. पण भारतातील असं गाव जिथं पाहुण्यांचं स्वागत काठ्यांनी होतं.
    05

    Weird village : भारतातील असं गाव, जिथं चहापाणी नाही तर काठीने होतं पाहुण्यांचं स्वागत

    आपल्या घरी कुणीही पाहुणे आले की चहा-पाणी देऊन त्यांचं स्वागत होतं. पण भारतातील असं गाव जिथं पाहुण्यांचं स्वागत काठ्यांनी होतं.

    MORE
    GALLERIES