तशी अंघोळ तर आपण दररोज सकाळी आणि काही लोक दिवसातून दोनदाही करतात. पण काही विशिष्ट कामं केल्यानंतर अंघोळ करायला हवी
आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अंघोळ कधी करावी, याचा उल्लेख केला आहे. तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि। तावद् भवति चाण्डालो यावत् स्नानं न चाचरेत्।। असा हा श्लोक आहे.