advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs AUS : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू ठरले, 4 जागांसाठी जोरदार टक्कर!

IND vs AUS : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू ठरले, 4 जागांसाठी जोरदार टक्कर!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला प्लेईंग इलेव्हन निवडताना बराच त्रास झाला होता. तशीच परिस्थिती वनडे सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. पहिल्या वनडेसाठी 7 खेळाडूंचं नाव निश्चित असलं तरी 4 खेळाडूंना निवडताना हार्दिक पांड्या आणि राहुल द्रविडची डोकेदुखी वाढणार आहे.

01
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, पण मुंबईचा मुलगा रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, पण उरलेल्या 4 खेळाडूंची निवड करताना कॅप्टन आणि कोचची डोकेदुखी वाढणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, पण मुंबईचा मुलगा रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, पण उरलेल्या 4 खेळाडूंची निवड करताना कॅप्टन आणि कोचची डोकेदुखी वाढणार आहे.

advertisement
02
रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये ओपनिंगची जबाबदारी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यावर असेल. मागच्या काही सीरिजपासून या दोघांनी बॅटिंगमध्ये धमाका केला आहे, त्यामुळे या दोघांना बाहेर ठेवणं अशक्य आहे. बांगलादेशविरुद्ध इशान किशनने द्विशतक केलं होतं, तर न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलनेही हीच कामगिरी केली होती.

रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये ओपनिंगची जबाबदारी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यावर असेल. मागच्या काही सीरिजपासून या दोघांनी बॅटिंगमध्ये धमाका केला आहे, त्यामुळे या दोघांना बाहेर ठेवणं अशक्य आहे. बांगलादेशविरुद्ध इशान किशनने द्विशतक केलं होतं, तर न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलनेही हीच कामगिरी केली होती.

advertisement
03
विराट कोहली टीममध्ये असल्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरेल. मागच्या काही काळापासून विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही वर्षांपासून विराटची बॅट शांत होती, पण विराटने आधी टी-20 मग वनडे आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये शतक ठोकलं.

विराट कोहली टीममध्ये असल्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरेल. मागच्या काही काळापासून विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या काही वर्षांपासून विराटची बॅट शांत होती, पण विराटने आधी टी-20 मग वनडे आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये शतक ठोकलं.

advertisement
04
श्रेयस अय्यरला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो या सीरिजमधून बाहेर आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळेल.

श्रेयस अय्यरला पाठीची दुखापत झाल्यामुळे तो या सीरिजमधून बाहेर आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळेल.

advertisement
05
हार्दिक पांड्या कर्णधार असल्यामुळे तोदेखील मैदानात उतरणार आहे. याशिवाय अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमी याचं टीममधलं स्थानही पक्कं आहे. मोहम्मद सिराजनेही मागच्या काही वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे तोही पहिली वनडे खेळताना दिसेल. वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया सिराजला तयार करत आहे.

हार्दिक पांड्या कर्णधार असल्यामुळे तोदेखील मैदानात उतरणार आहे. याशिवाय अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमी याचं टीममधलं स्थानही पक्कं आहे. मोहम्मद सिराजनेही मागच्या काही वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यामुळे तोही पहिली वनडे खेळताना दिसेल. वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया सिराजला तयार करत आहे.

advertisement
06
टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे, यात एका स्पिनरच्या जागेसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यात टक्कर होईल. तर ऑलराऊंडरमध्ये अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. अक्षर पटेलने टेस्ट सीरिजमध्ये चांगली बॅटिंग केली असली तरी त्याला बॉलिंगमध्ये यश मिळालं नाही. तिसरा फास्ट बॉलर म्हणून उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एक जण खेळेल. तर एक स्थान शार्दुल ठाकूर किंवा केएल राहुल यांच्यातल्या एकाला मिळेल.

टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 4 जागांसाठी स्पर्धा रंगणार आहे, यात एका स्पिनरच्या जागेसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यात टक्कर होईल. तर ऑलराऊंडरमध्ये अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. अक्षर पटेलने टेस्ट सीरिजमध्ये चांगली बॅटिंग केली असली तरी त्याला बॉलिंगमध्ये यश मिळालं नाही. तिसरा फास्ट बॉलर म्हणून उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एक जण खेळेल. तर एक स्थान शार्दुल ठाकूर किंवा केएल राहुल यांच्यातल्या एकाला मिळेल.

  • FIRST PUBLISHED :
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, पण मुंबईचा मुलगा रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, पण उरलेल्या 4 खेळाडूंची निवड करताना कॅप्टन आणि कोचची डोकेदुखी वाढणार आहे.
    06

    IND vs AUS : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू ठरले, 4 जागांसाठी जोरदार टक्कर!

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 17 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सीरिजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, पण मुंबईचा मुलगा रोहित शर्मा या मॅचमध्ये खेळणार नाही, त्यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, पण उरलेल्या 4 खेळाडूंची निवड करताना कॅप्टन आणि कोचची डोकेदुखी वाढणार आहे.

    MORE
    GALLERIES