मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » ..म्हणून हनुमान चालिसा पाठाचं इतकं महत्त्व; म्हणणाऱ्याच्या साक्षात मारुती राहतो पाठिशी

..म्हणून हनुमान चालिसा पाठाचं इतकं महत्त्व; म्हणणाऱ्याच्या साक्षात मारुती राहतो पाठिशी

Hanuman Chalisa Dohe: हनुमान चालिसाचे पठण केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पापांचा नाश होतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, हनुमान हे कलियुगातील असे देवता आहेत जे आजही पृथ्वीवर विराजमान आहेत. हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास ते आपल्या भक्तांचे संकट दूर करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India