बिहारमधून काल रात्री उशिरा एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे रुस्तमपूरच्या दिशेने एक बोट निघाली होती. यातून शेकडो लोक प्रवास करीत होते. मात्र जशी बोट गंगेत पोहोचली तसा बोटीचा हायटेंशन तारेशी संपर्क आला. ज्यात बोटीत बसलेल्यांना धक्का जाणवला. याची सूचना मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफसह पोलिसांनी टीम घटनास्थळी पोहोचली.