advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos

Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

  • -MIN READ

01
 शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो.  शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

advertisement
02
यंदा वरुण राजानं चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

यंदा वरुण राजानं चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

advertisement
03
दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.

दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.

advertisement
04
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

advertisement
05
या पावसामुळे मातकुळी या गावातील संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांच्या खाली संत्र्यांचा सडा पडला आहे.

या पावसामुळे मातकुळी या गावातील संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांच्या खाली संत्र्यांचा सडा पडला आहे.

advertisement
06
मातकूळी या गावात बापू जरे यांनी साडेचार एकरावर संत्र्याची बाग लावली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे चार वर्षे ही बाग जोपासली.

मातकूळी या गावात बापू जरे यांनी साडेचार एकरावर संत्र्याची बाग लावली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे चार वर्षे ही बाग जोपासली.

advertisement
07
उन्हाळ्यामध्ये संत्र्यांच्या बागेला पाण्याची कमतरता भासली. तर जरे यांनी बागेला टँकरने पाणी दिले.

उन्हाळ्यामध्ये संत्र्यांच्या बागेला पाण्याची कमतरता भासली. तर जरे यांनी बागेला टँकरने पाणी दिले.

advertisement
08
यंदा संत्र्याला फळ चांगले आले होते. मात्र ऐन बहरात आलेली संत्र्याची बाग अवकाळी पावसाने वाया गेली.

यंदा संत्र्याला फळ चांगले आले होते. मात्र ऐन बहरात आलेली संत्र्याची बाग अवकाळी पावसाने वाया गेली.

advertisement
09
बागेतून 14 टन संत्र्यांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. ही सर्व संत्री खराब झाल्याने जवळपास 25 लाखांचा फटका बसला आहे.

बागेतून 14 टन संत्र्यांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. ही सर्व संत्री खराब झाल्याने जवळपास 25 लाखांचा फटका बसला आहे.

advertisement
10
रात्रंदिवस मेहनत करून वाढवलेले पीक अवकाळी पावसाने नष्ट केले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना सरकारी मदतीची गरज आहे.

रात्रंदिवस मेहनत करून वाढवलेले पीक अवकाळी पावसाने नष्ट केले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांना सरकारी मदतीची गरज आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/beed/">बीड जिल्ह्यातील</a> शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.
    10

    Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos

    शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement