बरचश्या गोष्टी पालकांना आपल्या मुलांना शिकवायच्या असतात मात्र, त्यांच्या धावपळीच्या आयुष्यामुळे त्यांना या गोष्टी मुलांना शिकवता येत नाहीत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलं आपोआपच एकमेकांना सांभाळून घेणं, प्रेम करणं, भावना व्यक्त करणं या गोष्टी शिकता येतात. त्यामुळे मुलांचं कुटुंबाप्रती प्रेम वाढत राहतं.