पावसाळ्यात आजार वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढलेली असते. त्यामुळे आजारांपासून वाचण्यासाठी,आपण स्वच्छतेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. थोडासाही निष्काळजीपणा आपल्या संपूर्ण कुटुंबाला आजारी पाडू शकतो. किचनप्रमाणे फ्रीजची स्वच्छता महत्वाची असते. कारण आपण खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असतो.