पावासाळ्यात सगळ्यांनासाठी मोठी ठरणारी समस्या (Problem) म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी, कितीही प्रयत्न केला करी पावसाळ्यात कपड्यांना येणारा वास (Clothes Smell) जात नाही.
पावसाळ्यात कपडे न वाळल्याने त्यांना अतिशय दुर्गंधी (Clothes Smell) यायला लागते. अशात रोज धुतलेले कपडे कसे वाळवायचे हीच अडचण गृहिणींसमोर असते. त्यामुळे असे कपडे बाहेर घालून जाणंही अशक्य असतं.
2/ 7
दमट वातावरणात कपड्यांना लवकर वास येऊ लागतो. अशा कपड्यांमध्ये बॅक्टेरियाही वाढतो. त्यामुळे स्किन इनफेक्शनचा धोकाही वाढतो. कपड्यांना येणाऱ्या दमट वासाला त्रासले असाल तर, या टिप्स जरूर वापरा.
3/ 7
पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कपडे धुतल्यानंतर मोकळ्या जागेत वाळत घाला. पंख्याच्या हवेवरही कपडे सुकवू शकता. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.
4/ 7
दमट हवेने ओल्या कपड्यांना दुगंध येऊ लागते. अशा परिस्थितीत कपडे धुवताना लिंबाचा रस वापरल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.
5/ 7
पावसात भिजलेले किंवा वापरलेले कपडे घातल्यास त्यांना जास्त वास येतो. त्यामुळे असे कपडे साठवून ठेवू नका. भिजलेले कपडे लगेच धुवून टाका.
6/ 7
त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढणार नाही. असे कपडे चुकूनही कपाटात किंवा गोळाकरून ठेवू नका. यामुळे इतर कपड्यांनाही वास येतो.
7/ 7
बेकिंग सोडा वापरून पावसाळ्याच्या दिवसांत धुतलेल्या कपड्यांना येणारी दुर्गंध दूर करता येते. याकरता कपडे धुवताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर वापरा. लगेचच फरक दिसेल.