50 वर्षांनंतर ब्रेन फंक्शन वाढतं. 55 वर्षांनंतर मेंदूचं काम हळूहळू व्हायला लागतं. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. जर वडील काही गोष्टी विसरत असतील, त्यांच्यावर वाढत्या वायाचा परिणाम होत आहे असं समजा. त्यांच्या आहाराची काळजी घ्यायला सुरुवात करा. फळं,भाज्या, हल्दी फॅट, कडधान्य, ड्रायफ्रुट खायला द्या.