advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

फळं खाणं आरोग्यासाठी (Healthy) चांगलं असलं तरी, ते खाण्याच्या ठरावीक वेळा असतात. चुकीच्या वेळी फळं (Fruits) खाल्ली तर, नुकसान होतं.

01
जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.

जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.

advertisement
02
डॉक्टर किंवा आयर्वेदाचार्यही जवणानंतर काही फळं खाणं टाळायला सांगतात. तर, काही आंबट चवीची फळ सोडली तर,बाकीची फळं रिकाम्यापोटी खाणं चांगलं असतं.

डॉक्टर किंवा आयर्वेदाचार्यही जवणानंतर काही फळं खाणं टाळायला सांगतात. तर, काही आंबट चवीची फळ सोडली तर,बाकीची फळं रिकाम्यापोटी खाणं चांगलं असतं.

advertisement
03
आंबा आपण आवडीने खातो. काहीजण जेवणाबरोबर किंवा नंतर आंबा खातात. पण, आंबा प्रकृतिने गरम आहे. त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने खावा. डायबेटिजच्या रूग्णांनी आंबा खाणं टाळावं.

आंबा आपण आवडीने खातो. काहीजण जेवणाबरोबर किंवा नंतर आंबा खातात. पण, आंबा प्रकृतिने गरम आहे. त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने खावा. डायबेटिजच्या रूग्णांनी आंबा खाणं टाळावं.

advertisement
04
जवल्यावर केळं खायला आवडत असेल तर, टाळा. कारणं केळ्याने आपल्या शरीरात ग्लुकोज वाढतं. आधीच जेवल्यामुळे शरीरात कॅलरीज आणि ग्लूकोज वाढतं त्यात केळ खाऊ नये.

जवल्यावर केळं खायला आवडत असेल तर, टाळा. कारणं केळ्याने आपल्या शरीरात ग्लुकोज वाढतं. आधीच जेवल्यामुळे शरीरात कॅलरीज आणि ग्लूकोज वाढतं त्यात केळ खाऊ नये.

advertisement
05
कलिंगड जेवल्यावर खायला आवत असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाऊ नये.

कलिंगड जेवल्यावर खायला आवत असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाऊ नये.

advertisement
06
द्राक्षांमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे जेवणानंतर लगेच द्राक्ष खाऊ नये.

द्राक्षांमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे जेवणानंतर लगेच द्राक्ष खाऊ नये.

advertisement
07
मोसंबीमध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं. त्यामुळे एनर्जी वाढते म्हणून दुपारी खावं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन कमी होतं.

मोसंबीमध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं. त्यामुळे एनर्जी वाढते म्हणून दुपारी खावं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन कमी होतं.

advertisement
08
संत्री 1 तास जेवणाधी खावीत किंवा जेवणानंतर 1 तासाने. यात भरपूर व्हिटॅमीन सी असतं.

संत्री 1 तास जेवणाधी खावीत किंवा जेवणानंतर 1 तासाने. यात भरपूर व्हिटॅमीन सी असतं.

  • FIRST PUBLISHED :
  • जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.
    08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.

    MORE
    GALLERIES