तुम्ही कोणतीही वस्तू घेतली तर त्याच्यावर उत्पादन आणि एक्सपायरी डेट लिहिलेली असते. म्हणजे या कालावधीनंतर या पदार्थांमध्ये पोषक घटक राहत नाहीत ते खराब होऊ लागतात. मात्र असे काही पदार्थ आहेत जे वर्षानुवर्षे खराब होत नाहीत. नीट साठवण केल्यास तुम्ही ते खाऊ शकता.