व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेलं गाजर जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होतात. गाजरामध्ये बिटा केरोटीन असतं जे आपल्या शरीरात जास्त गेलं तर ब्लडमध्ये जाण्याऐवजी त्वचेवर जमा व्हायला लागतं. ज्यामुळे हात, पाय, टाचांचा रंग बदलू लागतो.