रात्री सातनंतर खाणं-पिणं बंद करा. सूर्यास्तानंतर आपण जे खातो त्याची एनर्जी बनण्याऐवजी फॅट तयार होतं. म्हणूनच सकाळी भरपूर नाष्टा करावा, दुपारचं जेवण मध्यम एनर्जी देणारं असावं तर, रात्रीचं जेवण अतिशय हलकं घ्यावं असं सांगितलं जातं. त्यामुळेच रात्री सातनंतर कोणत्याही प्रकारचा आहार घेऊ नये.