आणि अवाॅर्ड गोज टु पुन्हा एकदा 'माझ्या नवऱ्याची बायको'ला. राधिका-शनाया यांची एकजूट, गुरूला कळलेलं सत्य अशा बऱ्याच घटनांनी मालिका सुरू आहे. प्रेक्षकही ती आवर्जून बघतोय. अनेकांना या मालिका तणाव दूर करण्याचं साधन वाटतात. म्हणजे आयुष्यातला तणाव दूर करण्यासाठी मालिकांमधला तणाव पाहायचा.