राणी मुखर्जीने 'राजा की आयेगी बारात' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. तेव्हापासून आजतागायत ही अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आदित्य चोप्राशी लग्न केल्यानंतर ती काही प्रमाणात पडद्यापासून दूर गेली होती. परंतु तरीही तिच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. तसेच अभिनेत्री पडद्यापासून दूर राहूनही थाटामाटात आपलं आयुष्य जगत आहे.