याबाबत बोलताना संग्राम आणि पायलने म्हटलं होतं, '' मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. आग्रा या शहराला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. यानंतर आम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित करू, यासोबतच हरियाणातील लोकांना मिठाई आणि लाडू देखील पाठवण्यात येणार आहेत''.