“मुकुट जिंकल्याच्या आनंद गगनात मावत नाही. या क्षणाला मला किती चांगलं वाटत आहे याच वर्णनही मी करू शकत नाही. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. हा प्रवास करताना माझ्या जीवनात अनेक चढ उतार आले. घरी परत येऊन अशाप्रकारे आनंद साजरा करणं माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. ” अशी प्रतिक्रिया नवीन मिस इंडियाने व्यक्त केली आहे.