हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो.
‘अवघाची हा संसार’ या सुपरहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिप्ती श्रीकांत देवी ही देखील मोठ्या उत्साहानं वटपौर्णिमेचा सण साजरा करत आहे.