'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम होय.
भाऊ कदम एक साध्या स्वभावाची व्यक्ती आहे. ते सतत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतात. त्यांना 4 मुली आहेत.
मृण्मयी स्वतः एक व्हिडिओ क्रिएटर आणि युट्युबर आहे.शिवाय तिने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत 'TA रुंध्या' नावाचं स्वतः चं हेअर बो ब्रँड लॉन्च केलं आहे.