या मालिकेतून 'आनंदी'च्या रूपात अविका गौर घराघरात पोहोचली होती. या चिमुकलीने आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
मात्र नंतर याने ही नोकरी सोडून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. त्याने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी भरीव कामगिरी केली आहे. यासाठी तो काही संस्थादेखील चालवत आहे.