शाहरुख खान आणि गोविंदा यांच्यामध्येसुद्धा वाद निर्माण झाला होता. शाहरुखने एका मुलाखतीत म्हटलं होतं, कि आपल्या सारखा अभिनय गोविंदालासुद्धा जमत नाही'. शाहरुखने ही गोष्ट गोविंदाला दुखावण्यासाठी म्हटली नसली तरी यानंतर त्यांच्यातलं नातं कायमचं घडलं होत. शाहरुखने त्याची माफीही मागितली होती.