नवी दिल्ली, 28 मे : गुरुवारी देशात कोरोनाव्हायरस संसर्गाचे प्रमाण वाढून 1,58,333 झाले आहे. तसेच, देशात आतापर्यंत 4531 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल देखील उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, कोविड 19 विरुद्ध अंतिम लढाई केवळ लसीद्वारेच जिंकली जाईल. ते म्हणाले की आपल्या देशात विज्ञान आ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.