अर्थकारणाला लॉकडाउन परवडणार नाही, त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी नाही. पण गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर
मुंबईच्या लोकलच्या फेऱ्या कमी करून आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पुन्हा लोकल सुरू ठेवण्याचा विचार होऊ शकतो, असं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे व ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू