असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं, त्यामुळे कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल याचा काही नेम नाही. शिवाय प्रेम हे एकदाच होतं असं नाही. असे अनेक लोक आहेत. ज्यांना आयुष्यात एकापेक्षा जास्तवेळा देखील प्रेम झालं आहे. एवढंच काय तर अनेक लोकांना लग्नानंतर इतर व्यक्तींवर प्रेम होतं. यामध्ये महिला देखील अपवाद नाहीत.
आज आम्ही तुम्हाला महिलांबद्दल अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
रिलेशनशिप तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिला कोणत्याही मेळाव्यात, पार्टीला किंवा इतर कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांचा उद्देश मजा करणे आणि गुपचूप मुलांशी जवळीक साधणे हा असतो. यानंतर, जेव्हा मुले तिला पाहू लागतात तेव्हा ती त्यांना अनोळखी असल्याचे भासवू लागते.
तज्ज्ञांच्या मते, काही पुरुषांप्रमाणेच महिला देखील पुरुषांना पाहूनही आकर्षित होतात. महिला एखाद्याप्रती मनात असलेली गोष्ट दुसरं कोणाला कळू नये यासाठी सर्व प्रयत्न करते. यासाठी ती तिच्या भावना लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा स्त्रिया दुसऱ्याच्या प्रेमात पडतात, तेव्हा ते त्याच्याबद्दल प्रेमळ कल्पना करायला लागतात. विशेषत: जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती त्याच व्यक्तीचा विचार करत असते, ज्याच्याशी ती एकतर्फी प्रेमात असते. प्रियकराला भेटल्यावर ती काय करेल अशा कल्पना तिच्या मनात वारंवार घुमत असतात. त्याच्या या कल्पना त्याला आतून रोमांचित आणि आनंदी ठेवतात, जे इतर लोकांना समजत नाहीत.
पुरुषांप्रमाणेच जेव्हा स्त्रिया एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडतात तेव्हा त्या त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे मानत नाहीत. ते भावनिक जोड आणि आनंदाचा एक उत्तम मार्ग मानतात.
स्त्रियांना त्यांच्या नवऱ्यावर किंवा प्रियकरावर पूर्ण नियंत्रण हवे असते. म्हणूनच ते त्याचे सोशल मीडिया अकाउंट, त्याचे फोन नंबर, फ्रेंड लिस्ट आणि मित्रांची संपूर्ण माहिती ठेवतात. तुम्ही खोट्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवत असाल तरीही त्याला महिला सहज पकडू शकतात. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 लोकमत याची कोणती पुष्टी करत नाही, आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे आहे.)