भारत-पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे झाले नसते तर दृश्य कसं असतं याचा तु्मही कधी विचार केला आहे का? (फोटो twitter/@mvdhav)
1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झालं. (फोटो twitter/@mvdhav)
भारत पाकिस्तान वेगळे झाले नसते, तर काय झालं असतं, याचं दृश्य AI ने तयार केलं आहे. (फोटो twitter/@mvdhav)
विभाजनामुळे कित्येक लोकांना आपलं घरदार सोडावं लागलं. कित्येकांचा जीव गेला. जर विभाजन झालं नसतं. तर लोकांना आपली घरं सोडावी लागली नसती, ना लोकांचा जीव गेला असता. (फोटो twitter/@mvdhav)
इंग्रजांनी जाता जाता फूट पाडली आणि भारताचे दोन भाग गेले. मुस्लिम समाज जास्त असलेला भाग पाकिस्तान बनवून इंग्रजांनी मोठी जखम दिली. पण जर दोन्ही देश एकत्र असते तर आज वेगळंच दृश्य असतं. (फोटो twitter/@mvdhav)
फाळणीवेळी या दोन्ही देशांमध्ये क्षेत्रांसह संपत्तीचीही वाटणी झाली. यात अशी पर्यटन स्थळंही आहेत जी आत प्रसिद्ध आहेत. ही पर्यटन स्थळं पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही येतात. (फोटो twitter/@mvdhav)
धर्माच्या आधारे विभाजनानंतर पाकिस्तानने कट्टर धार्मिकतेचा मार्ग निवडला. तर भारताना लोकशाहीचा. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे.
विभाजनानंतर पाकिस्तानात राहणारे बहुतेक हिंदू भारतात आले. पण जे हिंदू पाकिस्तानात राहिले त्यांची अवस्था बेकार आहे. जर भारत-पाकिस्तान वेगळे झालेच नसते तर असं झालं असतं का? (फोटो twitter/@mvdhav)
भारत-पाकिस्तान फाळणीचे बरेच फोटो ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कुठही उपलब्ध असणं शक्य नाही. (फोटो twitter/@mvdhav)
AI ने असे फोटो बनवले आहेत, जे कदाचित भारत आणि पाकिस्तान एक असल्यावर होऊ शकलं असतं. असं अद्भुत दृश्य आपल्याला तेव्हाच पाहायला मिळालं असतं. (फोटो twitter/@mvdhav)
AI मार्फत तयार करण्यात आलेले फोटो कुणाचीही कॉपी नसतात. इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे हे क्रिएट केले जातात. (फोटो twitter/@mvdhav)