जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य. जगण्यात प्रेम, नैतिकता, आशावाद, मानवता हवी. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर प्रेरणादायी सुविचार ठेवू शकता.
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो, इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला.
आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात, आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
वेळ आला आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील, तर मेहनतीवर विश्वास ठेवा, जर प्रयत्न तगडे असतील तर, नशीबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
आपण जिंकणार याच विचाराने कामाला सुरवात करा.