Kolhapur: A view of flooded area due to overflow of Panchganga river during monsoon season, in Kolhapur, Wednesday, Aug 7, 2019. (PTI Photo) (PTI8_7_2019_000215B)
सांगली, 13 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापुरातील महापुराला निसर्ग जबाबदार असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं आहे. मात्र, सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळं हे महासंकट ओढावल्याचा आरोप माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केली आहे.