मुंबई, 1 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक live मध्ये 3 गावच्या सरपंचांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यात हिवरेगावाचा आदर्श तर प्रसिद्ध आहेच, पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरेगाव कसं कोरोंनामुक्त केलं ते पाहा. शिवाय अंत्रोळी गावातील 21 वर्षीच सरपंचपद भूषवणाऱ्या कोमल करपे यांनी एक आदर्श सर्वांसमोर मांडला आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कोरोनामुक्तीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.