मुंबई : वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिली मुलाखत News18ला दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यामागे अर्थमंत्र्यांची नेमकी भूमिका काय होती, यामागे काय विचार होता, हे विस्तृतपणे समजावून सांगितलं. निर्मला सीताराम यांनी मोदी सरकार 2.o चा शेवटचा बजेट सादर केला होता.