Kurhad Village, Jalgaon | आधुनिकीकरणामुळे शेती प्रगत झाली आहे. पण अजूनही पारंपरिक अवजारांशिवाय शेती अपूर्णच आहे. महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये असं एक गाव आहे जिथे शेतीसाठी लागणारी अवजारं पारंपरिक पद्धतीनं बनवली जातात. त्यांना देशभरातून मोठी मागणीही आहे.