Girl Travelling Across Maharashtra without Money : मुलींनी घरामध्ये वेळेवर यायला पाहिजे. मुलींनी जास्त वेळ बाहेर थांबू नये, एकट फिरू नये, व्यवस्थित कपडे घालूनच बाहेर फिरावे अशा काही अटी समाजाने मुलींना घालून दिलेल्या आहेत. मात्र, या समाजाने मुलींना घालून दिलेल्या अटींमध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे ती खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का? हे जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेणारी कांचन जाधव महाराष्ट्राची भ्रमंती करत आहे. बघूया या तिच्या खास प्रवासाचा स्पेशल व्हिडीओ….