JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ऐश्वर्याशी ब्रेकअप नंतर बदललं होतं विवेकचं आयुष्य; पत्नीला दिलं जीवन सावरल्याचं श्रेय

ऐश्वर्याशी ब्रेकअप नंतर बदललं होतं विवेकचं आयुष्य; पत्नीला दिलं जीवन सावरल्याचं श्रेय

अभिनेता विवेक ऑबेरॉयने त्याच्या बदललेल्या आयुष्याविषयी खुलासा केला होता. पाहा त्याने काय म्हटलं आहे.

0105

अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या प्रोफेशनल करिअर व्यतिरिक्त त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोबतच त्याचं नातं त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरलं होतं.

जाहिरात
0205

ऐश्वर्या शी ब्रेकअप झाल्यानंतर 2010 साली त्याने प्रियांका अलवा हिच्याशी विवाह केला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर विवेकने लग्नानंतर आपला आयुष्य कास बदललं हे एका मुलाखतीत सांगितल होतं. तसेच लग्नापूर्वी काही गोष्टींनी आयुष्यात कसा फरक पडला होता यावरही तो बोलला होता.

जाहिरात
0305

तो म्हणाला, "प्रियांकाने माझ्या आयुष्यात प्रेम, सकारात्मकता, शांती आणि सुख आणल आहे. आमच्या लग्नाला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. एक माणूस म्हणून मी पूर्णपणे बदललो आहे. माझ्याकडे आता असं कोणीच नाही ज्यांचं मी तिरस्कार करेन, तिरस्कारासाठी माझ्याकडे जागा नाही."

जाहिरात
0405

प्रियंका मुळे आयुष्यात खूप बदल झाला असल्याचं ही ती म्हणाला. याशिवाय आधीपेक्षा तो अधिक जबाबदार झाल्याचंही तो म्हटला. व पूर्वीच जीवन आता विसरून तो संपूर्ण नवं आयुष्य जगत असल्याचं त्याने सांगीतल.

जाहिरात
0505

विवेक आणि प्रियांकाला आता दोन मुलंही आहेत. व ते सुखी संसार करत आहेत. प्रियंका ही सिनेसृष्टीत नाही पण अनेकदा विवेक सोबत ती काही कार्यक्रमांत स्पॉट होत असते. सोशल मीडियावर विवेक नेहमीच कुटुंबासोबत मुलांसोबत फोटो शेअर करत असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या