Jitendra awhad on shree ram : आजही माझं म्हणणं आहे श्री राम हे बहुजनांचेच आहेत आजही माझं म्हणणं आहे श्री राम हे बहुजनांचेच आहेत. श्री रामांची ओळख वाल्मिकी यांच्यामुळे सर्वाना झाली, त्यांना विसरता येणार नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.