NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pitrupaksh पितृपक्षात मोहाच्या पानांना मोठी मागणी, पाहा काय आहे धार्मिक कारण? #local18marathi

Pitrupaksh पितृपक्षात मोहाच्या पानांना मोठी मागणी, पाहा काय आहे धार्मिक कारण? #local18marathi

  • News18.com

सध्या पितृपक्ष सुरू असून या काळात पूर्वजांच्या नावे श्राद्ध केले जाते. ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. यासाठी पिंडदान केले जाते. हे पिंड ठेवण्यासाठी सोने- चांदी - स्टीलचे ताट किंवा केळीची पाने लागत नाहीत. तर चक्क मोहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीचा वापर केला जातो. यामुळे मोहाच्या पत्रावळीला मागणी वाढली असून जालना शहरात दररोज 15 हजारांपेक्षा अधिक पत्रावळी विकल्या जात आहेत.