Anant Ambani Exclusive : प्राण्यांच्या रेस्क्यूबाबत अनंत अंबानी यांनी सांगितले की, आतापर्यंत २५ हजार जनावरांना रेस्क्यू केले आहे. अनंत यांनी देशातील सर्व वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभारही मानले.