मुंबई, 11 नोव्हेंबर : राज्यात सत्तेचा पेच आणखी वाढला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. परंतु, काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे सेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.