मुंबई, 21 सप्टेंबर : रविवारी आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स यांनी किंग्स इलेवन पंजाबला सुपर ओवरमध्ये हरवलं. मात्र आता या सामन्यावर मोठा वाद सुरू झाला आहे. माजी भारतीय ओपनर वीरेंद्र सेहवागपासून इरफान पठाणपर्यंत खेळाडूंचं म्हणणं आहे की, सामना सुपर ओव्हरपर्यंत जाण्याची गरज नव्हती. पंजाब खेळत असताना 18 व्या ओव्हरमध्ये दिल्लीकडून जलद गोलंदाज कागिसो रबाडा हे खेळत होते. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर त्यांनी फुलटॉस दिला, यावेळी फलंदाज मयंक अग्रवाल यांनी कव्हरच्या दिशेने खेळला आणि दोन धावा पूर्ण केल्या. मात्र तेव्हा फिल्ड एम्पायर नितीन मेनन यांनी सांगितले की, हा शॉर्ट रन आहे आणि पंजाबच्या खात्यात केवळ एकच रन आला. मात्र रीप्लेमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, फलंदाज मयंक अग्रवाल याने आपल्या बॅटीच्या क्रीज लाइनना स्पर्श करीत एक धाव पूर्ण केली आहे आणि तो शॉर्ट रन नव्हता. एम्पायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेले. जेझे पंजाबला अपयश मिळालं. हे ही वाचा- मैदानात एम्पायरकडून मोठी चूक झाली असली तरी अनेक माजी क्रिकेटर्स आणि क्रिकेट तज्ज्ञांना याबाबत लक्षात आलं. माजी भारतीय ओपनर विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करीत लिहिले आहे की, मी मॅन ऑफ द मॅच निवडीबाबत समर्थन देत नाही. ज्या एम्पायरने याला शॉर्ट रन दिले आहे, त्याला खरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायला हवं. शॉर्ट रन नसतानाही त्याने तो निर्माण केला.
पंजाबच्या अपयशानंतर आयपीएलमध्ये खेळलेले पंजाबचे खेळलेले इरफान पठान यांनी ट्विट केलं आहे की, त्या एका शॉर्ट रनच्या निर्णयाचं काय करायचं?
न्यूजीलँडचे माजी ऑलराउंडर स्कॉट स्टायरिस म्हणाले की, आज अत्यंत चुकीचा शॉर्ट रनचा निर्णय दिला, तरी तुम्हाला जिंकण्यासाठी शेवटच्या 2 रात बहुत ही खराब शॉर्ट रन का फैसला दिया गया। हालांकि अगर आपकों जीत के लिए आखिरी बॉलमध्ये 1 धावाची गरज आहे आणि तरी तुम्ही जिंकू शकला नाही तर तुम्ही स्वत:ला दोष देऊ शकता. के
दिल्लीने पंजाबच्या समोर 158 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबकडून मयंक अग्रवाल(89) याने पूर्ण प्रयत्न केला होता मात्र टीम जिंकू शकली नाही.