स्वराज्यरक्षक संभाजी : अशी जिंकली शंभूराजेंनी बुऱ्हाणपूर मोहीम
शंभूराजेंनी मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. पाहा कसा मिळवला विजय
- -MIN READ
Last Updated :
019
सर्व अडचणींवर मात करत शंभूराजेंचा राज्याभिषेक झाला. राजे म्हणून समाजमान्यता मिळाली.
029
पण शंभूराजेंच्या मनात वेगळंच सुरू होतं. औरंगजेबाच्या सेनेनं जिझिया कराच्या निमित्तानं तुकारामांच्या मुलाची वारी बंद करायची धमकी दिली.
039
त्याचवेळी शंभूमहाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय मसलत करून घेतला.
049
मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
059
सलग 5 दिवस आणि रात्र घोडदौड करून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला.
069
सुरतेच्या लुटीपेक्षा 3 पट लूट जमा केली.
079
शंभूराजांनी ज्यांना ज्यांना युद्धात जबाबदारी दिली होती, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली.
089
सिंहासनावर बसल्यानंतर शंभूराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी मोहीम.
099
बुऱ्हाणपूरच्या विजयानंतर शंभूराजांवर टीका करणाऱ्यांना चपराक मिळाली.
- First Published :