वाचा-मोदींचं UN मध्ये भाषण : 'भारताला निर्णय प्रक्रियेतून किती काळ दूर ठेवणार?' दरम्यान अर्मेनियानं केलेल्या या हल्ल्याला उत्तर म्हणून अझरबैजानने म्हटले आहे की अर्मेनियाच्या सैन्य दलांच्या युद्ध कारवायांना दडपण्यासाठी आणि नागरी लोकसंख्येची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आमच्या सैन्याने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की अर्मेनियाच्या हल्ल्यात बऱ्याच निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. तर, एका हेलिकॉप्टरचा अपघातही झाला आहे. वाचा-'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', शास्त्रज्ञांचा दावा या कारणामुळे दोन्ही देशात सुरू आहे युद्ध दोन्ही देशांना 4400 चौरस किलोमीटर पसरलेल्या नागोर्नो-काराबाख नावाचा एक भाग ताब्यात घ्यायचा आहे. नागोर्नो-काराबाख प्रदेश हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अझरबैजानचा भाग आहे मात्र आर्मेनियाच्या काही गटांनी त्याचा ताबा घेतला आहे. 1991 मध्ये या भागातील लोकांनी अझरबैजानपासून स्वत: ला स्वतंत्र घोषित केले आणि स्वत: ला आर्मेनियाचा भाग म्हणून घोषित केले. अझरबैजानने ही कारवाई पूर्णपणे नाकारली आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले.Breaking: Video shows Azeri tanks/ troops getting destroyed by Armenian fire. pic.twitter.com/ElZDtzIjkh
— 301🇦🇲 (@301_AD) September 27, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.