यवतमाळ, 29 जानेवारी : बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळ शहरात हिंसक वळण लागले. नागरिकत्व कायदा विरोधात देशभरात सामाजिक व राजकीय पक्षांकडून आंदोलन केले जाते आहे. दरम्यान आज बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिली. व्यापारी, आंदोलक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. बळजब...