औरंगाबाद, 09 सप्टेंबर : वंचित आघाडीमधून एमआयएम बाहेर पडली आहे. त्यानंतर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. वंचितने फक्त 8 जागा दिल्या होत्या, त्या आम्हाला कधीच मान्य नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.