आरसीबीने त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून लोगो काढून टाकल्यानंतर कर्णधाराला न सांगताच हे केलंत असं विराट म्हणाला होता. आता नव्या लोगोचे अनावरण केल्यानंतर विराटने पुन्हा ट्विट केलं आहे.