सर्वाधिक लक्ष द्यावेत असे 5 जिल्हे विदर्भातले असले आणि रुग्णवाढ सर्वाधिक प्रमाणात याच विभागात झालेली असली तरी कोरोनामुळे मृत्यूचं थैमान वाढलं आहे कोकण आणि मराठवाड्यात.