शेतकऱ्यांचं हे अन्नत्याग आंदोलन आणि आणि केवळ राजकारण करण्यासाठी केलेलं काँग्रेस आणि भाजपनं केलेलं आंदोलन हे शेतकरी आणि राजकारण्यांमधली दरी दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. बरं हे उपवास आंदोलन करण्यासाठी लागणार नैतिक बळ आणि ताकद हे आज कुठल्याही राजकीय पक्षांकडे नाही